छगन भुजबळांनी  मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तुरुंगातूनच भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिले आहे.

नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूलमधील शेतकऱ्याने इच्छामरणाची परवानगी मागितल्याचेही त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

COMMENTS