जयंत पाटीलांची ‘व्हॉट्स अप’वरून सरकारवर बोचरी टीका

जयंत पाटीलांची ‘व्हॉट्स अप’वरून सरकारवर बोचरी टीका

सांगली – शेती मालाला भाव, कर्जबाजारी आणि उदासीन सरकारी धोरण यांच्या कचाट्यात सापडलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे.  शेतकरी संपावरून, माजी मंत्री जयंत पाटील यांची व्हॉट्स अप वरून, सरकार विरोधात बोचरी टीका करण्यात आली. कर्जमाफी न देणाऱ्या सरकार विरोधात टीकात्मक मेसेज केला आहे.

COMMENTS