संरक्षणमंत्रीपद का सोडलं?  मनोहर पर्ऱिकर यांचा धक्कादायक खुलासा

संरक्षणमंत्रीपद का सोडलं? मनोहर पर्ऱिकर यांचा धक्कादायक खुलासा

केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीपद सांभाळताना आपल्यावर प्रचंड दबाव असायचा, काश्मीरसाऱख्या प्रश्न तर अधीच गंभीर बनलेला आहे. आणि काश्मीर सारख्या प्रश्नाचा दबाव सहन न झाल्यामुळेच आपण संरक्षणमंत्रीपद सोडलं असा धक्कादायक खुलासा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्ऱिकर यांनी केला आहे. दिल्लीत काम करणे अपने बस की बात नही असं सांगत त्यांनी आपण दिल्लीत कधी रमलोच नाही असंही सांगितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त पणजीमध्ये आयोजित एका कार्य़क्रमात पर्ऱिकर बोलत होते. गेल्या महिन्यात पर्रिकर यांनी चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काश्मीर प्रश्न सोडवणे हे साधं काम नाही. त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणं गरेजेचं असलयाचंही त्यांनी सांगितलं.

COMMENTS