Category: उत्तर महाराष्ट्र

Live Updete : शेतकऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस; दुध, भाजीपाल्याचे दर कडाडले
राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. काल अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकून आंदोलन केले. त्यामुळं आता द ...

Live Updete : शेतक-यांच्या ऐतिहासिक संपाला आजपासून सुरूवात, आंदोलनाला हिंसक वळण
भाजीपाला,दूध रस्त्यावर
कर्जमाफी, हमीभाव आणि इतर मागणीसाठी शेतक-यांनी आजपासून संप पुकारला आहे. इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संपावर जाण्याची ही घटना ...

उद्यापासून बळीराजा जाणार संपावर….
उद्यापासून अनेक शहरात भाजीपाला,दूध आणि दैनंदिन आवश्यकता वस्तुंचा तुटवडा जाणवणार आहे, कारण उद्यापासून शेतकरी इतिहासात पहिल्यांदाच संपावर जाणार आहेत.
...

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्यात मुलींची तर विभागात कोकणाची बाजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२ वीचा निकाल आज जाहीर झाला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.
राज्याचा ए ...

जनावरांचे आठवडी बाजार बंद होणार ?
ग्रामीण भागातील जनावरांचे आठवडी बाजार बंद होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं आठवडी बाजारात होणाऱ्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घातले आहेत. ...

कर्जमाफी योग्य नाही पण……. – शरद पवार
नाशिक - शेतक-यांच्या प्रश्नावर कर्जमाफी हा एकमेव पर्य़ाय नाही, त्यामुळे कर्जमाफी करणे हे योग्य नाही, मात्र कधीकधी ती द्यावीही लागते अशा शब्दात सध्याच्य ...

पंतप्रधान का होऊ शकलो नाही ? वाचा शरद पवारांनी सांगितलेली कारणे
नाशिक - शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दिला 50 वर्ष झाल्याच्या निमित्ताने काल नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत घ ...

भाजप नगरसेवकाला हत्येचा कट रचल्याप्रकरणी 1 जूनपर्यंत पोलिस कोठडी
नाशिक - भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी याला खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांनी शेट्टी यांना अटक केली. 20 महिन्यांपूर्वी झालेल्या ...

साहेब मुलाच्या लग्नाचा खर्च किती आला ? शेतकऱ्यांचा दानवेंना प्रश्न
नाशिक - शेतकऱ्याच्या कर्जमाफीला भाजपचा विरोध नाही. परंतु योग्यवेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल असे भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी के ...

मालेगावमध्ये महापौर कोणाचा? त्रिशंकु स्थिती
नाशिक - मालेगाव महानगरपालिकेच्या निकालांकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या निवडणूकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. मात्र काँग्रेस आणि रा ...