Category: अहमदनगर

1 2 3 4 20 20 / 192 POSTS
पोपटराव पवारांवर एकाधिकारशाहीचा आरोप करणाऱ्यांचा हा निकाल

पोपटराव पवारांवर एकाधिकारशाहीचा आरोप करणाऱ्यांचा हा निकाल

अहमदनगर: ‘आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये तब्बल ३० वर्षांनी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. यावेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव ...
अण्णा हजारेंच्या गावात मतदारांना साड्या वाटपाचा प्रकार, गुन्हा दाखल

अण्णा हजारेंच्या गावात मतदारांना साड्या वाटपाचा प्रकार, गुन्हा दाखल

अहमदनगर – देशात आदर्श गाव म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दीकडे पाहिले जाते. या गावात अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीची बिनविरोध ...
चुलताकडून स्वताचा टग्या, तर पुतण्याकडून गुंडांचा उल्लेख

चुलताकडून स्वताचा टग्या, तर पुतण्याकडून गुंडांचा उल्लेख

अहमदनगर: ग्रामीण राजकारणावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगली येथील एका कार्यक्रमात एकदा स्वत:ला ‘टग्या’ संबोधले होते. त्यांचे पुतणे क ...
राळेगणसिद्धीत तब्बल ३५ वर्षांनंतर अण्णा हजारेंना धक्का

राळेगणसिद्धीत तब्बल ३५ वर्षांनंतर अण्णा हजारेंना धक्का

अहमदनगर –पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षीस जाहीर केले. त्यास जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ...
शहराची नावे बदलल्याने सामाजिक विद्वेष निर्माण होईल – थोरात

शहराची नावे बदलल्याने सामाजिक विद्वेष निर्माण होईल – थोरात

अहमदनगर : शहरांची नावे बदलल्याने सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय बदल होणार आहे? या उलट यामुळे जो सामाजिक विद्वेष निर्माण होईल तो फायदेशीर ठरणार नाही, ...
औरंगाबादनगर आता या शहराचे नामांतर करण्याची मागणी

औरंगाबादनगर आता या शहराचे नामांतर करण्याची मागणी

अहमदनगर ; औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे, यावरून सध्या राज्यातील राजकारण तापले असतानाच अहमदनगरचेही नामांतर करून अंबिका नगर करा, अशी मागणी होऊ लाग ...
सरपंचपदाच्या बोलीस अण्णा हजारेंचा विरोध

सरपंचपदाच्या बोलीस अण्णा हजारेंचा विरोध

अहमदनगर: सरपंचपदाची बोली लावून लिलाव करणे हे म्हणजे लोकशाहीचा लिलाव करण्यासारखे झाले. लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी ...
कर्जत-जामखेडमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीवरुन तुतू-मैमै

कर्जत-जामखेडमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीवरुन तुतू-मैमै

अहमदनगर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त राजकारण ढवळून निघाले असताना पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करणाऱ्या गावांना बक्षीस ...
ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवारांनी भरला दम

ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवारांनी भरला दम

अहमदनगर: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावांना बक्षीस म्हणून निधी देण्याच्या योजनेत कर्जत-जा ...
लोक चिडले तर ईडीला बीडी सारखे फुकतील – वडेट्टीवार

लोक चिडले तर ईडीला बीडी सारखे फुकतील – वडेट्टीवार

अहमदनगर - भाजप जे पेरत आहे, ते आगामी काळात उगवणार, हे ही लक्षात घ्यावे. केंद्रीय एजन्सीचा दुरुपयोग कोणाच्या मागे लावण्यासाठी केला जात असेल तर हे योग्य ...
1 2 3 4 20 20 / 192 POSTS