Category: औरंगाबाद

1 12 13 14 15 16 17 140 / 167 POSTS
‘वंदे मातरम्’ सुरु असताना एमआयएमच्या नगरसेवक गेले सभागृह सोडून !

‘वंदे मातरम्’ सुरु असताना एमआयएमच्या नगरसेवक गेले सभागृह सोडून !

औरंगाबाद - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् सुरु असताना एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी सभागृह सोडून ...
औरंगाबाद – शिवसेनेचा कार्यकर्ता निघाला सुपारी किलर !

औरंगाबाद – शिवसेनेचा कार्यकर्ता निघाला सुपारी किलर !

औरंगाबाद – येथील बँक अधिकारी जितेंद्र होळकर यांच्या हत्येप्रकरणी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. होळकर यांच्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्या ...
महापौरांचा लाल दिवा परत द्यावा, खासदारांची मागणी

महापौरांचा लाल दिवा परत द्यावा, खासदारांची मागणी

औरंगाबाद - 'महापौरांना आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार मिळायला हवे. महापालिका हे सर्वोच्च सभागृह आहे. त्यामुळे महापौर यांचे अधिकार वाढायला हवेत. तसेच महाप ...
राज्यातील 7 हजार 576 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, सरपंचाची होणार थेट निवडणूक !

राज्यातील 7 हजार 576 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, सरपंचाची होणार थेट निवडणूक !

मुंबई – राज्यातल्या 7 हजार 576 ग्रामपंचायत निवडणूकाचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यात या निवडणूका ह ...
भाजपच्या “या” आमदाराला पडू लागलीत औरंगाबादच्या खासदारकीची स्वप्न !

भाजपच्या “या” आमदाराला पडू लागलीत औरंगाबादच्या खासदारकीची स्वप्न !

औरंगाबाद – लोकसभा निवडणुकीला अजून दीड वर्षांचा कालावधी बाकी आहे. मात्र त्याची सुरूवात आतापासूनच सुरू झालीय. अनेक इच्छुक आपापल्या परीने निवडणुकीची तयार ...
आमदार, खासदार म्हणतायेत, गणपती मंडळात जुगार खेळू द्या, पत्ते खेळू द्या !

आमदार, खासदार म्हणतायेत, गणपती मंडळात जुगार खेळू द्या, पत्ते खेळू द्या !

औरंगाबाद – बातमीचं शिर्षक वाचून तुम्हाला धक्का बसला असेल ना ?  पण हे खरं आहे. आगामी गणेशोत्सव आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता कमिटीची बैठ ...
114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान

114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान

मुंबई - विविध जिल्ह्यांतील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर ...
मराठवाड्यात गेल्या 8 दिवसात 34 शेतकऱ्यांच्या आत्महत्या !

मराठवाड्यात गेल्या 8 दिवसात 34 शेतकऱ्यांच्या आत्महत्या !

बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यातील दुष्काळ, नापिकी, गारपीट आणि डोक्‍यावरील वाढत जाणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे शेतकऱ्यांच्या आत ...
औरंगाबादमधील अमृता फडणवीस यांचा कार्यक्रम वादात, तिकीट विक्रीची जबाबदारी पोलिसांकडे !

औरंगाबादमधील अमृता फडणवीस यांचा कार्यक्रम वादात, तिकीट विक्रीची जबाबदारी पोलिसांकडे !

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेला पोलीस रजनी हा कार्यक्रम वादाच्या भोव-यात सापडला आहे. हा कार्यक्रम माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या महत्म ...
“देशात आरएसएस सोडून सगळेच असुरक्षित” !

“देशात आरएसएस सोडून सगळेच असुरक्षित” !

औरंगाबाद – देशात केवळ मुस्लिमच नाही तर दलित, अल्पसंख्याक आणि सर्व समाजचं असुरक्षित असल्याची टीका काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते गुलाम नबी आझाद यांनी के ...
1 12 13 14 15 16 17 140 / 167 POSTS