Category: यवतमाळ

1 2 3 4 5 30 / 46 POSTS
काँग्रेस प्रवेशानंतर पोटनिवडणूक लढवण्याबाबत काय म्हणाले नाना पटोले ?

काँग्रेस प्रवेशानंतर पोटनिवडणूक लढवण्याबाबत काय म्हणाले नाना पटोले ?

यवतमाळ - नाना पटोले यांनी गुरुवारी घरवापसी केली आहे. दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...
पायी हळूहळू चाला, मुखाने राष्ट्रवादी बोला, पहा हल्लाबोल यात्रेतील फोटो गॅलरी !

पायी हळूहळू चाला, मुखाने राष्ट्रवादी बोला, पहा हल्लाबोल यात्रेतील फोटो गॅलरी !

यवतमाळ – पायी हळूहळू चाला, मुखाने राष्ट्रवादी बोला या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा नागपूरच्या दिशेने निघाला आहे. माजी मंत्री जयंत ...
जनतेला लाभार्थी म्हणताना सरकारला लाज वाटली पाहिजे, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल,  तर भोगा कमळाची फळं म्हणायची वेळ आली आहे, अजित पवारांची टीका,  यवतमाळमधून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाला सुरूवात !

जनतेला लाभार्थी म्हणताना सरकारला लाज वाटली पाहिजे, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल,  तर भोगा कमळाची फळं म्हणायची वेळ आली आहे, अजित पवारांची टीका,  यवतमाळमधून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाला सुरूवात !

यवतमाळ – राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला आज यवतमाळमधून सुरूवात झाली. यावेळी झालेल्या सभेत राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी मोदी आणि फडणवीस स ...
भाजप मंत्र्यांची दाढी कटिंग करायची नाही !

भाजप मंत्र्यांची दाढी कटिंग करायची नाही !

यवतमाळ -  भाजप मंत्री, खासदार, आमदार यांची दाढी, कटिंग करायची नाही, असा निर्णय यवतमाळमधील नाभिक संघटनेने घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाभिक समा ...
विदर्भातील विरोधी पक्षाची पोकळी राष्ट्रवादी भरुन काढेल का ?

विदर्भातील विरोधी पक्षाची पोकळी राष्ट्रवादी भरुन काढेल का ?

विदर्भात तसं गेल्या काही वर्षातील राजकीय परिस्थितीवर नजर टाकल्यास काँग्रेस आणि भाजप याच दोन पक्षांना आलटून पालटून जनतेनं कौल दिलाय. शिवसेना किंवा राष् ...
अबब… म्हणे शेतमालाला योग्य भाव दिल्याने शेतक-यांचे उत्पन्न 40 हजार कोटींनी वाढले !

अबब… म्हणे शेतमालाला योग्य भाव दिल्याने शेतक-यांचे उत्पन्न 40 हजार कोटींनी वाढले !

यवतमाळ – कर्जमाफीच्या नावाने सगळीकडे सावळा गोंधळ सुरू असताना राज्य सरकारने अजब दावा केला आहे. त्याबाबतचं पत्रकच आज शरद पवार यांनी विदर्भ दौ-यात पत्रका ...
कीटकनाशक विषबाधा प्रकरण; 5 कंपन्यांविरुद्ध नागपूरमध्ये एफआयआर दाखल 

कीटकनाशक विषबाधा प्रकरण; 5 कंपन्यांविरुद्ध नागपूरमध्ये एफआयआर दाखल 

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकामुळे विषबाधा झाल्याने काही शेतकर्‍यांचे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर केंद्रीय कॉटन रिसर्च इन्स्टिट्युटने सखोल अभ्यास करून आपला ...
“मोदींचे चाय चाय, योगींचे गाय गाय, जनता म्हणते बाय बाय”

“मोदींचे चाय चाय, योगींचे गाय गाय, जनता म्हणते बाय बाय”

केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं फडणवीस सरकार बंडलबाज आणि घोषणाबाज सरकार असून या सरकार विरोधात सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरा..याव ...
शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी यवतमाळमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा राडा 

शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी यवतमाळमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा राडा 

यवतमाळमध्ये कृषी कार्यालयांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.  यावेळी कृषी अधीक्षकांची खुर्ची कार्यालयाबाहेर फेकून, मनसेने अधिकाऱ्यांना जाब व ...
गायी, म्हशींचा गट वाटप पथदर्शी योजना जालन्यासह बीड, उस्मानाबाद, यवतमाळ जिल्ह्यांत राबविणार !

गायी, म्हशींचा गट वाटप पथदर्शी योजना जालन्यासह बीड, उस्मानाबाद, यवतमाळ जिल्ह्यांत राबविणार !

  मुंबई - मराठवाडा पॅकेजअंतर्गत पथदर्शी स्वरुपात राबविण्यात येणारी शेळी, गायी आणि म्हशींची गट वाटप योजना जालना जिल्ह्यासह बीड, उस्मानाबाद व यव ...
1 2 3 4 5 30 / 46 POSTS