Category: विदर्भ

1 2 3 4 5 6 59 40 / 585 POSTS
कृषी कायदे शेतकऱ्याच्या हिताचे – गडकरी

कृषी कायदे शेतकऱ्याच्या हिताचे – गडकरी

नागपूर - तीनपैकी एकही कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी या बिलांचं समर्थन केलं आहे. काही लोक दिशाभूल करण् ...
नाना पटोलेंचे पंतप्रधानांना पत्र

नाना पटोलेंचे पंतप्रधानांना पत्र

गोंदिया: देशात शेतकऱ्यांचं कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. ही अन्नदात्याची लढाई आहे. सरकारने आणलेले हे काळे कायदे रद्द करावेत. अन्यथा संविधानिक ख ...
बंदमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार, बुलडाण्यात रेल्वे रोखली

बंदमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार, बुलडाण्यात रेल्वे रोखली

मुंबई - कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील अनेक शेतकरी संघटनांसह सत्ताधारी राजकीय पक्ष देखील सहभागी झाले आहेत. ...
यशोमती ठाकूरांचा शरद पवारांना इशारा

यशोमती ठाकूरांचा शरद पवारांना इशारा

मुंबई - शरद पवार यांनी दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टिका केली होती. यावर महिला व बालकल्याणमंत्री ...
बच्चू कडू हजारो शेतकऱ्यांसह दिल्लीकडे रवाना

बच्चू कडू हजारो शेतकऱ्यांसह दिल्लीकडे रवाना

अमरावती - कृषी विधेयकाच्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या प्रहार संघटनेच्या हजारो कार् ...
अमरावतीचे विजयी उमेदवार किरण सरनाईक काॅंग्रेसशी संबंधित

अमरावतीचे विजयी उमेदवार किरण सरनाईक काॅंग्रेसशी संबंधित

अमरावती -  विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपचे उमेदवारांना चिटपट करून अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी झाले. त ...
संघाच्या बालेकिल्ल्यावर काॅग्रेसचा झेंडा, नागपूरमध्ये अभिजीत वंजारी विजयी

संघाच्या बालेकिल्ल्यावर काॅग्रेसचा झेंडा, नागपूरमध्ये अभिजीत वंजारी विजयी

नागपूर - विधानपरीषदेच्या निवडणुकीत मराठवाडा, पुणे पदवीधर मतदारसंघात विजय मिळवल्याने महाविकास आघाडीने भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओखळल्या जाणाऱ्या नागपूर ...
बच्चू कडू शेतकऱ्यांसोबत दुचाकीवर जाणार दिल्लीला

बच्चू कडू शेतकऱ्यांसोबत दुचाकीवर जाणार दिल्लीला

मुंबई - कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सिमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या एल्गार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ट्विट करून च ...
राज्य सरकार बैलासारखे-नितीन गडकरी

राज्य सरकार बैलासारखे-नितीन गडकरी

नागपूर - राज्यातील महाविकास आघाडी सरकार बैलासारखे आहे. या सरकारला तुतारी घेऊन सतत टोचत राहावे लागते. त्याशिवाय ते पुढेच जात नाही, अशी टीका केंद्रीय दळ ...
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेल्या संदीप जोशींनी एकाच दगडात मारले दोन पक्षी, कसे ते पाहा?

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेल्या संदीप जोशींनी एकाच दगडात मारले दोन पक्षी, कसे ते पाहा?

नागपूर - पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी चुरस पहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम तारीख आहे. 1 डिसेंबर र ...
1 2 3 4 5 6 59 40 / 585 POSTS