Category: वर्धा

तेव्हा तुम्ही मसनात गेले होते काय? सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादीवर जोरदार टीका !

तेव्हा तुम्ही मसनात गेले होते काय? सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादीवर जोरदार टीका !

वर्धा - कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी पक्ष पुरावरुन राजकारण करत असून पूर आला तेव् ...
मी मुंडे साहेबांचा वारसदार नाही, धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर !

मी मुंडे साहेबांचा वारसदार नाही, धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर !

वर्धा - विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेता तोडपाणी करणारा असता ...
त्यामुळे शरद पवारांनी माघार घेतली – नरेंद्र मोदी

त्यामुळे शरद पवारांनी माघार घेतली – नरेंद्र मोदी

वर्धा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महाराष्ट्रातील वर्धा येथे सभा पार पडली. या सभेदरम्यान मोदींनी  राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदा ...
“शरद पवारसाहेब एनडीएत या, उपपंतप्रधानपद मिळेल”

“शरद पवारसाहेब एनडीएत या, उपपंतप्रधानपद मिळेल”

वर्धा – भाजप विरोधी आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी अनेक इच्छुक आहेत. पंतप्रधान पदावरुन त्यांच्यात संघर्ष होणार हे निश्चित आहे. राहुल गांधींच्या पंतप्रधानपद ...
गांधीजी जोडा म्हणाले, पण मोदींना देशातील सर्व लोकांना तोडायचं आहे – राहुल गांधी

गांधीजी जोडा म्हणाले, पण मोदींना देशातील सर्व लोकांना तोडायचं आहे – राहुल गांधी

वर्धा - वर्ध्यातील सेवाग्राम येथे आज काँग्रेसनं सभा घेतली. या सभेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अन ...
अन् धनंजय मुंडे झाले भावूक, ‘हा माझ्यासाठी दुःखद प्रसंग’

अन् धनंजय मुंडे झाले भावूक, ‘हा माझ्यासाठी दुःखद प्रसंग’

वर्धा - विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या बोंडअळीमुळे हैराण झाला आहे. बोंडअळीमुळे अनेक शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे. याच शेतक-यांच्या पिकांची प ...
अबब… म्हणे शेतमालाला योग्य भाव दिल्याने शेतक-यांचे उत्पन्न 40 हजार कोटींनी वाढले !

अबब… म्हणे शेतमालाला योग्य भाव दिल्याने शेतक-यांचे उत्पन्न 40 हजार कोटींनी वाढले !

यवतमाळ – कर्जमाफीच्या नावाने सगळीकडे सावळा गोंधळ सुरू असताना राज्य सरकारने अजब दावा केला आहे. त्याबाबतचं पत्रकच आज शरद पवार यांनी विदर्भ दौ-यात पत्रका ...
राज्यात दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

राज्यात दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

मुंबई : राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्यातील 3 हजार 692 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण ...
कामगारांना कामावरुन काढले; कंपनीविरोधात आ. बच्चू काडू आक्रमक

कामगारांना कामावरुन काढले; कंपनीविरोधात आ. बच्चू काडू आक्रमक

वर्धा -  आमदार बच्चू कडू यांचा कामगाराना विषयी लढा पुन्हा पेटला आहे. वर्ध्यात गेल्या दोन वर्षात 36 कामगारांना कामावरुन कमी करण्याच्या निर्णयावर उत्तम ...
‘संघर्ष यात्रा’ वर्ध्यात दाखल

‘संघर्ष यात्रा’ वर्ध्यात दाखल

शेतकर्यांची कर्जमाफी सरकारने करावी यासाठी कांग्रेस,राष्ट्रवादी, रिपाई ची संघर्ष यात्रा वर्ध्यात दाखल झाली, सकाळी 10 च्या सुमारास ही संघर्ष यात्रा सेवा ...
10 / 10 POSTS