Tag: शेतकर्‍यांना

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार – गृहमंत्री अनिल देशमुख

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई - सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक नॅशनललाईज बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत ...
अस्मानी संकटाने त्रासलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी जाच, धनंजय मुंडेंची जोरदार टीका!

अस्मानी संकटाने त्रासलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी जाच, धनंजय मुंडेंची जोरदार टीका!

मुंबई - राज्यपालांनी राज्यातील ओल्या दुष्काळावर घोषित केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून यातून पिकांवर झालेला खर्च सुद्धा वसूल करता येणार नाही. अस्मानी स ...
कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागणार, कृषी मंत्र्यांनी घेतला महाडीबीटी पोर्टलचा आढावा!

कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागणार, कृषी मंत्र्यांनी घेतला महाडीबीटी पोर्टलचा आढावा!

मुंबई - शेतकऱ्यांकरीता असलेली पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दुष्काळी मदत, या योजनांचा समावेश नव्यानेच विकसीत करण्यात येत असलेल्या म ...
शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालू देणार नाही – धनंजय मुंडे

शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालू देणार नाही – धनंजय मुंडे

अंबाजोगाई (घाटनांदूर) -  राज्यात यावर्षी 1972 पेक्षा भीषण दुष्काळ असल्याने शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत देण्याची गरज आहे. ही मदत अधिवेशनापूर ...
4 / 4 POSTS