Tag: issue

1 2 3 4 10 / 32 POSTS
नामांतराचा विषय म्हणजे सेनेचे नाटक – फडणवीस

नामांतराचा विषय म्हणजे सेनेचे नाटक – फडणवीस

औरंगाबाद - नामांतराचा विषय म्हणजे सेनेचे नाटक आहे, सेना फक्त प्रस्ताव पाठवते भूमिका काय घेत नाही, ही सगळी नाटक कंपनी आहे. निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळ ...
…तर आमदारकीचा राजीनामा देऊन मी शिपाई म्हणून काम करेन – तानाजी सावंत

…तर आमदारकीचा राजीनामा देऊन मी शिपाई म्हणून काम करेन – तानाजी सावंत

मुंबई - मराठवाड्यातील पाणी प्रश्नाबाबत माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंतांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.पाण्याच्या बाबतीत त्रास देण ...
नारायण राणेंच्या घरवापसीबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया !

नारायण राणेंच्या घरवापसीबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया !

मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि भाजपच्या मदतीने खासदार झालेले ज्येष्ठ नेते नारायण राणे हे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा ...
शरद पवार आणि राहुल गांधी यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक !

शरद पवार आणि राहुल गांधी यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक !

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं जागावाटप जवळपास निश्चित झालं असून काही जागांवर अजूनही पेच असल्याचं द ...
२०१९ हे संपूर्ण परिवर्तनाचे वर्ष ठरेल का ?, शिवसेनेची भाजपवर टीका !

२०१९ हे संपूर्ण परिवर्तनाचे वर्ष ठरेल का ?, शिवसेनेची भाजपवर टीका !

मुंबई – नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे. केंद्र सरकार व्यापारपासून शेतीपर्यंत सगळीकडेच ‘फेल’ ठरले असून महागाईचे ‘ ...
राम मंदिराचा निर्णय घेणं पंतप्रधान मोदींना अवघड नाही – संजय राऊत

राम मंदिराचा निर्णय घेणं पंतप्रधान मोदींना अवघड नाही – संजय राऊत

अयोध्या -  नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान मोदींनी  अवघ्या काही तासांमध्ये घेतला. त्यामुळे राम मंदिराचा निर्णय घेणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काहीही अवघ ...
मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्यास विरोध, सरकारसमोर नवा पेच !

मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्यास विरोध, सरकारसमोर नवा पेच !

मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. मराठा समालाजा ओबीसींच्या कोट्यातूनच आरक्षण देण्याची शिफारस मागासवर्ग आयोगानं क ...
…अन्यथा राज्यात दंगली उसळतील, बच्चू कडूंचा सरकारला इशारा !

…अन्यथा राज्यात दंगली उसळतील, बच्चू कडूंचा सरकारला इशारा !

अकोला - शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे द्या, अन्यथा अमरावतीचं विभागीय मार्केटिंग अधिकाऱ्याचं कार्यालय जाळून टाकू अशी धमकी आमदार  बच्चू कडू यांनी प्रशासना ...
घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना मदत द्या – उद्धव ठाकरे

घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना मदत द्या – उद्धव ठाकरे

मुंबई –  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला सुनावले आहे. राज्यातील जनतेला घरपोच दारू नको आहे तर दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहचवा असं उद्ध ...
‘राफेल’वरुन शरद पवारांनी केली पंतप्रधान मोदींची पाठराखन !

‘राफेल’वरुन शरद पवारांनी केली पंतप्रधान मोदींची पाठराखन !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल विमानांच्या खरेदीवरून पंतप्रधान मोदींची पाठराखण केली आहे. नरेंद्र मोदींच्या हेतूबाबत ...
1 2 3 4 10 / 32 POSTS