Tag: on farmers

अजितदादामुळे तुम्हाला ती सवय लागली, आता ती मोडा, शरद पवारांच्या शेतकऱ्यांना कानपिचक्या !

अजितदादामुळे तुम्हाला ती सवय लागली, आता ती मोडा, शरद पवारांच्या शेतकऱ्यांना कानपिचक्या !

बारामती - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.'अजितदादा अर्थमंत्री होता म्हणून तुम्हाला वीजेचं बील न भरण्याची सवय ...
…अन्यथा राज्यात दंगली उसळतील, बच्चू कडूंचा सरकारला इशारा !

…अन्यथा राज्यात दंगली उसळतील, बच्चू कडूंचा सरकारला इशारा !

अकोला - शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे द्या, अन्यथा अमरावतीचं विभागीय मार्केटिंग अधिकाऱ्याचं कार्यालय जाळून टाकू अशी धमकी आमदार  बच्चू कडू यांनी प्रशासना ...
आणखी किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर दुष्काळ जाहीर करणार ?  – अशोक चव्हाण

आणखी किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर दुष्काळ जाहीर करणार ? – अशोक चव्हाण

शहादा - उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. खरीपाची पिके वाया गेली आहेत. तीव्र पाणीटंचाई आहे. तरीही सरकार दुष्काळ जाहीर क ...
शेतक-यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, नक्की वाचा !

शेतक-यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, नक्की वाचा !

नागपूर – राज्यातील शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्पूर्ण घोषणा केली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी, पशुधन मृत अथवा जखम ...
स्वाभिमानीच्या शेतकरी सन्मान यात्रेला विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद, राजू शेट्टींचा शेतक-यांना दिलासादायक विश्वास !

स्वाभिमानीच्या शेतकरी सन्मान यात्रेला विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद, राजू शेट्टींचा शेतक-यांना दिलासादायक विश्वास !

वाशिम (मालेगाव) - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या "शेतकरी सन्मान अभियान"यात्रेने आज वाशिम जिल्ह्यात प्रवेश केला. यात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. या ...
…तर मंत्रालयासमोर शेतकरी मोफत दूध वाटप करतील, अजित नवलेंचा सरकारला इशारा !

…तर मंत्रालयासमोर शेतकरी मोफत दूध वाटप करतील, अजित नवलेंचा सरकारला इशारा !

पुणे - दुधामध्ये 10 रुपये प्रति लिटर तोटा शेतकरी सहन करत आहेत. तसेच 27 रुपये प्रति लिटर भाव सरकारने देऊनही तो भाव मिळत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतक ...
मोदी सरकारमुळे शेतक-यांच्या डोक्यावरील कर्ज वाढले – राजू शेट्टी

मोदी सरकारमुळे शेतक-यांच्या डोक्यावरील कर्ज वाढले – राजू शेट्टी

नंदूरबार- देशात मोदी सरकार सत्तेत येऊन 4 वर्षे झाली, मात्र याच काळात शेतक-यांचे डोक्यावरील कर्ज 5 लाख कोटीने वाढले असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघ ...
उद्योगपती, बिल्डरांसाठी लाल गालिचा टाकणा-या सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांना केराची टोपली –धनंजय मुंडे

उद्योगपती, बिल्डरांसाठी लाल गालिचा टाकणा-या सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांना केराची टोपली –धनंजय मुंडे

परभणी - मानवत तालुक्यातील 5 शेतक-यांनी आपल्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अतिशय गंभीर असल्याचं वक्तव्य विधा ...
शेतक-यांना वेगळं आरक्षण द्या, शरद पवार करणार केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी !

शेतक-यांना वेगळं आरक्षण द्या, शरद पवार करणार केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी !

मुंबई – शेतक-यांना वेगळं आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. एससी, एसटी ओबीसी या घटकांना कायद्याने आरक्षण मि ...
9 / 9 POSTS