Tag: ratnagiri

1 2 10 / 15 POSTS
त्यामुळे सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल कराव – विजय वडेट्टीवार

त्यामुळे सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल कराव – विजय वडेट्टीवार

मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्याची घटना काल रात्री घडली. त्यात एक वाडी वाहून जाऊन ...
काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द, ‘यांना’ देणार उमेदवारी?

काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द, ‘यांना’ देणार उमेदवारी?

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे. काँग् ...
कोकणात करपलेल्या भाकरी परतायची वेळ आली आहे –  निलेश राणे

कोकणात करपलेल्या भाकरी परतायची वेळ आली आहे – निलेश राणे

रत्नागिरी – माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. कोकणात विकास झालेला नाही, येथील खासदार ...
बैलगाडी कशी चालवायची ते मला सांगू नका, मी शेतकय्राचा मुलगा आहे – धनंजय मुंडे

बैलगाडी कशी चालवायची ते मला सांगू नका, मी शेतकय्राचा मुलगा आहे – धनंजय मुंडे

खेड ( रत्नागिरी) - अरे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे , बैलगाडी चालवणे हा लहानपणी माझा आवडता छंद होता, बैलगाडी कशी चालवायची हे मला नका सांगू असे म्हणत आज विध ...
रत्नागिरीत स्वाभिमान आणि शिवसेनेत राडा !

रत्नागिरीत स्वाभिमान आणि शिवसेनेत राडा !

रत्नागिरी – रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांचा स्वाभिमान आणि शिवसेनेमध्ये राडा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानच्या अमित देसाई या कार्यकर्त्याला एका ...
रस्त्याच्या कामात घोटाळा, शिवसेनेच्या मंत्र्याचे गडकरींना पत्र !

रस्त्याच्या कामात घोटाळा, शिवसेनेच्या मंत्र्याचे गडकरींना पत्र !

मुंबई - सध्या मुंबई गोवा चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावरील अपघातात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. भ ...
“नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी !”

“नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी !”

मुंबई – नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत खोटे बोलून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि उध ...
शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता केंद्र सरकारचा मोठा निर्णय !

शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता केंद्र सरकारचा मोठा निर्णय !

नवी दिल्ली – शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला असून रत्नागिरीतील पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी ३ लाख कोटींचा सामंजस्य करार क ...
माझ्यामुळेच विरोधकांमध्ये एकजूट – राज ठाकरे

माझ्यामुळेच विरोधकांमध्ये एकजूट – राज ठाकरे

रत्नागिरी -  कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात दिसलेल्या विरोधकांच्या एकजुटीचं श्रेय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्याकडे घेतलं आहे. 'सर्व राजकीय पक ...
शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना अटक !

शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना अटक !

रत्नागिरी- राजापूरमधील लांजाचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना अटक करण्यात आली आहे. रिफायनरीविरोधात  तीव्र आंदोलन केल्यामुळे त्यांना राजापूर पोलीसांन ...
1 2 10 / 15 POSTS