आरक्षणानंतर प्रश्न सुटणार आहे का ? हे पवारांनी स्पष्ट करावे-आढाव

आरक्षणानंतर प्रश्न सुटणार आहे का ? हे पवारांनी स्पष्ट करावे-आढाव

आरक्षण दिल्यानंतर प्रश्न सुटणार आहे का दिशाभूल होणार आहे याचं स्पष्ट उत्तर शरद पवार यांनी दिलं पाहिजे असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केलंय. तसंच मराठा आरक्षण आणि ऍट्रोसिटी यावर तावातावाने बोलणारे मुख्यमंत्री शेतमालाला हमीभाव आणि कर्जमाफी या मुद्द्यांवर गप्प का असा सवालही आढाव यांनी विचारलाय.

COMMENTS