किती दिवस मुख्यमंत्री असेन याची पर्वा नाही पण…

किती दिवस मुख्यमंत्री असेन याची पर्वा नाही पण…

किती दिवस मुख्यमंत्री असेन याची पर्वा नाही, पण परिवर्तनासाठी काम करत राहीन, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नवी मुंबईमध्ये कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय मिळवूदेण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी स्वताचं बलिदान दिलं. राज्यातील मराठा समाजाचा मोठा भाग आज पाठीमागे राहिलाय त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे असं राज्य सरकारचं मत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

COMMENTS