“ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी राणेंचा भाजपच्या जवळ जाण्याचा प्रय़त्न”    

“ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी राणेंचा भाजपच्या जवळ जाण्याचा प्रय़त्न”    

रत्नागिरी – नारायण राणे यांची अवस्था ना घर ना घाट का अशी झाली आहे अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. राणे यांनी स्वार्थापोटी काँग्रेस सोडली आहे. केवळ ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी ते भाजपच्या जवळ गेले आहेत असा आरोपही राऊत यांनी केला आहे. मात्र भाजप त्यांना मंत्रिमंडळात घेणार नाही असा दावाही त्यांनी केला आहे. 

 

कालच शिवसेनचे मंत्री दिपक केसरकर यांनीही राणे यांच्यावर आरोप केले होते. त्यांना भाजप राज्यमंत्रीमंडळात घेणार नाही. येत्या काही दिवसात राजकीय भूकंप होईल असेही केसरकर म्हणाले होते.

COMMENTS