Category: पश्चिम महाराष्ट्र

1 4 5 6 7 8 159 60 / 1583 POSTS
स्वाभिमानीने साखर कारखान्याचे कार्यालय पेटवले

स्वाभिमानीने साखर कारखान्याचे कार्यालय पेटवले

सांगली: साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाची एकरकमी एफआरपी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव ( ...
माजी मंत्री विलासकाका उंडाळकर-पाटील यांचे निधन

माजी मंत्री विलासकाका उंडाळकर-पाटील यांचे निधन

सातारा – माजी सहकारमंत्री व काॅंग्रेसचे जेष्ठ नेते विलासकाका उंडाळकर-पाटील यांचे आज पहाटे सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते मागील काही दिवसा ...
सामनात खालच्या स्तराची भाषा

सामनात खालच्या स्तराची भाषा

पुणे - गेल्या काही दिवसांपासून आपल्या सामना वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते तसेच भाजप महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल वापरण्यात येण ...
खरा संभ्रम महाविकास आघाडीपेक्षा विरोधकांमध्येच : जयंत पाटील

खरा संभ्रम महाविकास आघाडीपेक्षा विरोधकांमध्येच : जयंत पाटील

सातारा - महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे.त्यामुळे लोकांमध्ये कोणताही संभ्रम नाही. खरा संभ्रम विरोधकांमध्येच आहे. त्यांना मुद्दे सापडत नसल्या ...
शहराची नावे बदलल्याने सामाजिक विद्वेष निर्माण होईल – थोरात

शहराची नावे बदलल्याने सामाजिक विद्वेष निर्माण होईल – थोरात

अहमदनगर : शहरांची नावे बदलल्याने सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय बदल होणार आहे? या उलट यामुळे जो सामाजिक विद्वेष निर्माण होईल तो फायदेशीर ठरणार नाही, ...
औरंगाबादनगर आता या शहराचे नामांतर करण्याची मागणी

औरंगाबादनगर आता या शहराचे नामांतर करण्याची मागणी

अहमदनगर ; औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे, यावरून सध्या राज्यातील राजकारण तापले असतानाच अहमदनगरचेही नामांतर करून अंबिका नगर करा, अशी मागणी होऊ लाग ...
दादा अन् पंतांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांचा सामना

दादा अन् पंतांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांचा सामना

पुणे: पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत भामा आसखेड पाणी प्रकल्पाचा उद्घाटन सोहळ्यात पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ...
पोलीस कंट्रोल रुममधील काॅल चक्क गृहमंत्री घेतात तेव्हा

पोलीस कंट्रोल रुममधील काॅल चक्क गृहमंत्री घेतात तेव्हा

पुणे – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे नेहमी हटके कामे करतात. कधी ते अनाथ मुलीचा बाप बनून तिचे कन्यादान करतात. तर कधी केंद्रीय समाजकल्याण मंत्री राम ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष लिहणार रश्मी वहिनींना पत्र

भाजपचे प्रदेशाध्यक्ष लिहणार रश्मी वहिनींना पत्र

पुणे – औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर दैनिक सामनातून टिका करण्यात आली होती. यावर आज ...
सरपंचपदाच्या बोलीस अण्णा हजारेंचा विरोध

सरपंचपदाच्या बोलीस अण्णा हजारेंचा विरोध

अहमदनगर: सरपंचपदाची बोली लावून लिलाव करणे हे म्हणजे लोकशाहीचा लिलाव करण्यासारखे झाले. लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी ...
1 4 5 6 7 8 159 60 / 1583 POSTS