Tag: शेतकरी

1 4 5 6 7 8 13 60 / 129 POSTS
पेरणीबाबत राज्य सरकारचे शेतक-यांना महत्त्वाचे आवाहन !

पेरणीबाबत राज्य सरकारचे शेतक-यांना महत्त्वाचे आवाहन !

मुंबई - मान्सूनचे केरळात आगमन झाले असले तरी अद्याप तो महाराष्ट्रात आलेला नाही. त्याचे महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर सुद्धा पेरणीची घाई करू नये, असे आवा ...
“शेतकरी प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवा”

“शेतकरी प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवा”

नवी दिल्ली - शेतक-यांच्या प्रश्नांवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीनं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली ...
तूर उत्पादक शेतक-यांसाठी सहकारमंत्र्यांचं आवाहन !

तूर उत्पादक शेतक-यांसाठी सहकारमंत्र्यांचं आवाहन !

मुंबई -  शेतक-यांकडुन तूर खरेदी केल्याशिवाय राज्यातील खरेदी केंद्र बंद करणार नाही. लवकरच तूर खरेदीला मुदतवाढ मिळणे अपेक्षीत असुन शेतक-यांनी तुर खरेदीब ...
जमिनी परत मागणा-या शेतक-याला धनंजय मुंडेंचं उत्तर !

जमिनी परत मागणा-या शेतक-याला धनंजय मुंडेंचं उत्तर !

बीड –  जमिनी परत मागणा-या शेतक-याच्या पत्राला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. जगमित्र साखर कारखान्याच्या जमिनीवरुन शेत ...
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच येडियुरप्पांकडून मोठी घोषणा, काँग्रेस, जेडीएसची चिंता वाढली !

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच येडियुरप्पांकडून मोठी घोषणा, काँग्रेस, जेडीएसची चिंता वाढली !

बंगळूरू - कर्नाटक विधानसभेत बीएस येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी राज्यातील शेतक-यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळ ...
आमच्या जमिनी परत द्या, जीव देण्याची गरज नाही, धनंजय मुंडेंना शेतक-याचं पत्र !

आमच्या जमिनी परत द्या, जीव देण्याची गरज नाही, धनंजय मुंडेंना शेतक-याचं पत्र !

बीड - परळी तालुक्यातील पूस येथील जगमित्र साखर कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी परत द्याव्यात, जीव देण्याची गरज नाही, असं जाहीर पत्र तळणी येथील शेतकरी मुं ...
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी सरकारचा संबंध नाही – भाजप आमदार

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी सरकारचा संबंध नाही – भाजप आमदार

नवी दिल्ली - शेतकरी आत्महत्यांचा सरकारशी कोणताही संबंध नसून नोटाबंदी, जीएसटीमुळे शेतकरी आत्महत्या करत नाहीत. तसेच त्याला वैयक्तिक कारणे असून शेतकरी का ...
कर्जबाजारी शेतकऱ्यांनो दीड वर्ष कळ सोसा –राजू शेट्टी

कर्जबाजारी शेतकऱ्यांनो दीड वर्ष कळ सोसा –राजू शेट्टी

पैठण (औरंगाबाद)  - राज्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून व शेती मालाला हमीभाव मिळत नसल्यानं राज्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मात्र, शेतकऱ्य ...
मोदी सरकारमुळे शेतक-यांच्या डोक्यावरील कर्ज वाढले – राजू शेट्टी

मोदी सरकारमुळे शेतक-यांच्या डोक्यावरील कर्ज वाढले – राजू शेट्टी

नंदूरबार- देशात मोदी सरकार सत्तेत येऊन 4 वर्षे झाली, मात्र याच काळात शेतक-यांचे डोक्यावरील कर्ज 5 लाख कोटीने वाढले असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघ ...
मोदींना पुन्हा चहाच विकावा लागेल – राजू शेट्टी

मोदींना पुन्हा चहाच विकावा लागेल – राजू शेट्टी

नंदुरबार- शेतक-यांचा सातबारा कोरा आणि दिडपट हमीभाव दिला नाही, तर शेतकरी पुन्हा मोदींना चहा विकायला लावतील, अशी सडकून टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे न ...
1 4 5 6 7 8 13 60 / 129 POSTS