राष्ट्रपती निवडणुकीच्या राजकारणावर राज ठाकरेंचे प्रहार !

राष्ट्रपती निवडणुकीच्या राजकारणावर राज ठाकरेंचे प्रहार !

मुंबई – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. आजच्या राजकारणाची कीव येते अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला.  आजवरच्या राष्ट्रपतींचा काय फायदा झाला असा सवाल त्यांनी केला. ज्याची सत्ता त्याचा राष्ट्रपती अशी आजवरची परंपरा असल्याचं सांगत मग गोविंद झाले काय किंवा गोपाळ झाले !  राष्ट्रपती हा केवळ रबरस्टँप असतो असंही  राज ठाकरे यांनी म्हटलं.

COMMENTS