Category: अमरावती

“शेतक-यांच्या स्वाभिमानासाठी दानवेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार !”
अमरावती – राज्यातील शेतक-यांच्या स्वाभिमानासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य आमदार ...

आमदार बच्चू कडूंवर हत्येचा कट रचल्याचा भाजप नगरसेवकाचा आरोप !
अमरावती - अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्यावर चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा ...

ब्रेकिंग न्यूज – आमदार बच्चू कडूंना एका वर्षाची शिक्षा !
अमरावती : वाहतूक पोलिसाला मारहाण करणं अपक्ष आमदार बच्चू कडू यांना महागात पडलं असून त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अचलपूर कोर्टानं ही श ...

‘त्या’ फ्लॅटमुळे आमदार बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल !
अमरावती – आमदार बच्चू कडूंच्या अडचणी वाढ झाली असून 2014 मधील विधानसभा निवडणूक लढवताना मुंबईतील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली नसल्याचा आ ...

अमरावतीच्या मनसे शहर प्रमुखावर नागपुरात हल्ला !
नागपूर – मनसेचे अमरावतीचे शहर प्रमुख संतोष भद्रे यांच्यावर नागपुरमध्ये हल्ला करण्यात आलाय. भद्रे यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल ...

राष्ट्रवादीच्या पदयात्रेत सुप्रिया सुळेंनी मेळघाटातील आदिवासींसोबत केलेला डान्स पहा !
अमरावती – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार विरोधातील हल्लाबोल यात्रेचा आज चौथा दिवस आहे. आजच्या चौथ्या दिवसाची सुरूवात आदिवासींच्या पारंपरिक नृत्याने ...

आमदार बच्चू कडू यांना धमकीचा फोन !
अमरावती - आमदार बच्चू कडू यांना जीवे मारण्याची धमकीचा फोन आला आहे. शासनाविरोधात आंदोलन केल्यास जीवे मारण्याची धमकी त्यांना दिली आहे. बच्चू कडू रविवार ...

पत्रकारांसाठी देशातील सर्वोत्तम पेन्शन योजना – मुख्यमंत्री
अमरावती - राज्यातील पत्रकारांसाठी पेन्शन योजना असावी, अशी मागणी पत्रकारांकडून मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. शासनाचे त्या दृष्टीने काम सुरू आहे. पेन ...

राज्यावर येणा-या संकटाला मात देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईन – शरद पवार
अमरावती - या राज्याच्या शेवटच्या माणसाच्या प्रश्नासाठी, जे जे संकटं येतील त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईन, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

कपटी मित्रापेक्षा दिलदार विरोधक कधीही चांगला; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला
अमरावती : महाराष्ट्राच्या हिताची बाब असेल तर शरद पवार यांनी मतांची चिंता कधीच केली नाही. वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि चुका दुरुस्त करणारे शरद पवारच ...