मुंबई पोलिसांच्या तपासावर संशय निर्माण करणाय्रांना चांगलीच चपराक बसली – शंभूराजे देसाई

मुंबई पोलिसांच्या तपासावर संशय निर्माण करणाय्रांना चांगलीच चपराक बसली – शंभूराजे देसाई

मुंबई – सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात AIMS कडून आलेला अहवालामुळे मुंबई पोलिसांच्या तपासावर संशय निर्माण करुन ज्या लोकांनी सीबीआयला तपास देण्याची मागणी केली होती. त्यांना आता चांगलीच चपराक या अहवालानंतर बसली आहे. आम्ही नेहमीच मुंबई पोलिसांच्या पाठीमागे उभी होतो कारण की मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु होता. परंतु राजकारण करत विरोधी पक्षाने मुंबई पोलिसांना देखील बदनाम केले असल्याचं वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले आहे.

यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील भाजपवर जोरदार टीका केली आहे.

 

COMMENTS