Tag: state government

1 2 3 4 20 / 35 POSTS
ज्यांची भांडणंही विनोदी वाटतात, ते युध्दाची भाषा करतायत – धनंजय मुंडे

ज्यांची भांडणंही विनोदी वाटतात, ते युध्दाची भाषा करतायत – धनंजय मुंडे

अहमदनगर - सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याबद्दल केलेल्या विधानावरून देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ...
“विश्वासाने सांगतो राज्याला अजितदादांच्या नेतृत्वाची गरज आहे !”

“विश्वासाने सांगतो राज्याला अजितदादांच्या नेतृत्वाची गरज आहे !”

अहमदनगर – राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या तिस-या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. अहमदनगरमधील श्रीगोंदा येथून हल्लाबोल यात्रेला सुरुवात झाली अस ...
गारपीटग्रस्त शेतक-यांना प्रतिहेक्टरी 50 हजार मदत द्या – खा. अशोक चव्हाण

गारपीटग्रस्त शेतक-यांना प्रतिहेक्टरी 50 हजार मदत द्या – खा. अशोक चव्हाण

परभणी - गारपिटीमुळे राज्यभरातील शेतक-यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार रूपये मदत द्यावी अशी मा ...
सरकारची तुटपुंजी मदत घेण्यापेक्षा मंत्र्यांना झोडपून काढा – राजू शेट्टी

सरकारची तुटपुंजी मदत घेण्यापेक्षा मंत्र्यांना झोडपून काढा – राजू शेट्टी

उस्मानाबाद - गारपीट नुकसानग्रस्तांनी सरकारची तूटपूंजी मदत घेण्यापेक्षा मंत्र्यांना झोडपून काढा, त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही. मंत्र्यांना झोडण ...
“‘फसणवीस सरकार’राज्यातील जनतेशी ‘ब्ल्यू व्हेल’गेम खेळत आहे !”

“‘फसणवीस सरकार’राज्यातील जनतेशी ‘ब्ल्यू व्हेल’गेम खेळत आहे !”

मुंबई - राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे प्रकार व त्यात आता सुशिक्षित बेरोजगारांची पडलेली भर पाहता ...
तूर उत्पादक शेतक-यांना दिलासा, मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय !

तूर उत्पादक शेतक-यांना दिलासा, मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय !

मुबंई -  तूर खरेदीची सध्याची एकरी मर्यादा कमी असल्याने शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी अडचण येत आहे. शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी तूर खरेदीची एकरी मर्या ...
जागतिक महिला दिनी अस्मिता योजनेचा शुभारंभ –पंकजा मुंडे

जागतिक महिला दिनी अस्मिता योजनेचा शुभारंभ –पंकजा मुंडे

मुंबई - जिल्हा परिषद शाळेतील 11 ते 19 या वयोगटातील किशोरवयीन विद्यार्थिनींना 5 रुपयात 8 सॅनिटरी नॅपकीनचे पाकीट उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांचे आरो ...
राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड, 50 टक्केही निधी खर्च नाही !

राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड, 50 टक्केही निधी खर्च नाही !

मुंबई – राज्य सरकारचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने राज्यातील विकासकामांना कात्री लावली परंतु कात्री लावूनही उरले ...
…तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का? – विखे पाटील

…तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का? – विखे पाटील

मुंबई - राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना एकरी सरासरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन झाले असताना सरकार त्यातील मोजकीच तूर खरेदी करणार असेल तर उरलेल्या तुरीचे ...
हल्लाबोल यात्रेचा समारोप, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका !

हल्लाबोल यात्रेचा समारोप, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका !

औरंगाबाद -  औरंगबादमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावर्षीचं ...
1 2 3 4 20 / 35 POSTS