अपघातानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया

अपघातानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळल्या नंतर  मी सुरक्षित असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे ट्विट त्यांनी स्वत: केले आहे. माझ्या हेलिकॉप्टरच्या अपघाताची बातमी आपण ऐकली असेल. पण काळजी करण्याचे काही कारण नाही. मी सुखरुप आहे. मला कुठलीही इजा झाली नाही, असे ट्विटमध्ये ते म्हणाले. तसेच ईश्वराची कृपा आणि महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद  माझ्या पाठीशी असल्याने मी सुखरुप आहे.  काळजी करण्याचं कारण नाही,”  अशी प्रतिक्रिया एका व्हिडीओ द्वारे त्यांनी दिली.

 

 

COMMENTS