कर्जमाफीवरुन काँग्रेस आक्रमक, राज्यभरात राबवणार ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ अभियान

कर्जमाफीवरुन काँग्रेस आक्रमक, राज्यभरात राबवणार ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ अभियान

शेतकऱ्यांची कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी काँग्रेस राज्यभर अभियान सुरु करणार आहे. ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ असे या अभियानाचे नाव आहे.  ज्या- ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्या जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून अर्ज भरून ही अर्ज येत्या पावसाळी अधिवेशनात सरकारला सादर करणार येतील. या अभियानाला  बुलढाणा जिल्हापासून सुरवात होणार आहे.

COMMENTS