कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात भारनियमन

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात भारनियमन

राज्यातील महानिर्मितीच्या वीज केंद्रांतील कोळशाचा तुटवडामुळे राज्यात आपत्कालीन भारनियमन अाेढवले अाहे. विजेची मागणी वाढली. याच दरम्यान महानिर्मितीच्या केंद्रांना कोळशाच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे राज्याची वीज मागणी अधिक आणि पुरवठा कमी, अशी स्थिती निर्माण झाली.

केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून लवकरच आम्ही प्रश्न सोडविणार असून नागरिकांनी तांत्रिक अडचणी समजून घेण्याच आवाहन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

COMMENTS