महाराष्ट्रातील जेडीयू नीतीशकुमारांसोबत जाणार नाही ?

महाराष्ट्रातील जेडीयू नीतीशकुमारांसोबत जाणार नाही ?

‘बिहारमध्ये भाजप सोबत सरकार स्थापन करण्याची मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घाई केली. बिहार सरकार स्थापनेबाबत केलेली कारवाई आश्चर्यकारक आणि खेदकरक आहे’. असे मत नाराज आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केल आहे.  

सांप्रदायिक शक्ती विरोधात लढणाऱ्या कार्यकरत्याना न पचणारी भूमिका नितीश कुमार यांनी घेतली. असे पाटील यांनी म्हणाले आहे. यावर उद्या राष्ट्रीय कार्यकारिणीत कपिल पाटील भूमिका मांडणार आहे.त्यानंतर राज्य कार्यकारिणीत आपली पुढील भूमिका कपिल पाटील स्पष्ट करणार आहेत.

COMMENTS