“राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर बोलण्यापेक्षा स्वत:चा पक्ष सांभाळावा”

“राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर बोलण्यापेक्षा स्वत:चा पक्ष सांभाळावा”

मुंबई –  ‘राहुल गांधी यांच्यावर राज ठाकरे यांनी बोलण्यापेक्षा स्वत:चा पक्ष सांभाळावा.’ अशी टीका काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.  राहुल गांधी राजकीयदृष्ट्या जिवंत असेपर्यंत भारतीय जनता पक्षदेखील राजकीयदृष्ट्या जिवंत राहील, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होत. त्यावर चव्हाण यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकांवर उत्तर जोरदार प्रतिउत्तर दिल आहे.  

‘ज्यांना इतर पक्षात संधी वाटते ते जातात. आम्ही आमच्या पक्षाच्या विचाराशी निगडीत लोक काम करतात आणि आमचा पक्ष वाढवतो.’  अस सूचक वक्तव्य  चव्हाण यांनी राजहंस सिंह यांचा भाजपा प्रवेश तसेच राणेंचा भाजपमध्ये जाणाच्या तयारी यावर केले.

 

COMMENTS