‘शिवसेनेमध्ये हिंमत नाही, त्यामुळे मध्यावधी निवडणुका होणार नाही; राणेंचा शिवसेनेला टोला

‘शिवसेनेमध्ये हिंमत नाही, त्यामुळे मध्यावधी निवडणुका होणार नाही; राणेंचा शिवसेनेला टोला

‘शिवसेनाचा पोरखेळ सुरू आहे. सेना कॅबिनेट मंत्र्यांना कर्जमाफी प्रस्ताव कळत नसावा, त्यांचा अभ्यास नसावा यामुळे कर्जमाफी माहिती देणारा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना दाखवायचा असेल’ असा टोला काँग्रेस ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सेनेला लगावला.

सत्तेचे सगळे फायदा घेत आहे. सेना दुट्टपी भूमिका घेत आहे, अशी टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली. मध्यावधी निवडणुका होणार नाही सेनाच्यात हिंमत नाही, असे ही राणे म्हणाले.

दरम्यान, सरकारचा गळा दाबायला म्हणणारे त्यांच्या हातात ताकद आहे का हे पाहवे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांना राणे यांनी लावला.

 

COMMENTS