“शेतकऱ्यांवर दिवाळी ऐवजी शिमगा करण्याची वेळ “

“शेतकऱ्यांवर दिवाळी ऐवजी शिमगा करण्याची वेळ “

कोल्हापूर – सरकार शेतकाऱ्यांसोबत खेळ खेळत आहे. दिवाळी ऐवजी शिमगा करण्याची वेळ आता शेतकाऱ्यावर आलीय. सरकारनं हे खेळ खंडोबा थांबवावा. अशी सणसणीत टीका खासदार राजू शेट्टींनी सरकारवर केली.

‘मोदींच्या दौऱ्यातील निम्मा पैसा सॅटेलाईटसाठी वापरला असता तर शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आला असता. शेतकरी सन्मान योजना नाही तर अपमान योजना आहे.’ अशी टीका शेट्टी यांनी केली.

COMMENTS