शेतक-याची दिवाळी गोड जाईल हे निश्चित – सुभाष देशमुख

शेतक-याची दिवाळी गोड जाईल हे निश्चित – सुभाष देशमुख

यंदा शेतक-याची दिवाळी गोड जाईल. एनसीपी आंदोलन करीत आहे. लोकशाहीत सर्वानां आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण शेतकरी कर्जमाफी रक्कम मुद्दावर सरकार गंभीर आहे. शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार नाहीत यांची खबरदारी आम्ही घेऊ. असे सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले आहे. 

पवार यांनी कर्जमाफी केलेल्या टीकेला  देशमुख म्हणाले,  शरद पवार मोठे नेते त्यांना चांगले माहिती आहे व्यवस्था कशी चालते. शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार नाहीत यांची खबरदारी आम्ही घेऊ.

 

 

 

 

COMMENTS