Author: user
पंतप्रधान मोदींनी आश्वासन पाळलं नाही, तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न !
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन न पाळल्यामुळे एका तरुणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील जरवल ...
महाराष्ट्रातील ‘या’ पाच खासदारांचा गौरव !
नवी दिल्ली - नवव्या संसदरत्न पुरस्काराचं आज चेन्नईमध्ये वितरण करण्यात आलं आहे. या पुरस्कारानं एकूण सात खासदारांना गौरवण्यात आलं आहे. त्यापैकी पाच खासद ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम नाईक यांचं निधन !
पणजी – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार शांताराम नाईक यांचं आज निधन झालं आहे. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे नाईक त्यांचं निधन झालं असून ते ...
President of India in Tripura; Inaugurates National Highway from Matabari to Sabroom; Attends Civic Reception and Declares ‘Queen Pineapple’ as State Fruit of Tripura
Delhi - The President of India, Shri Ram Nath Kovind, inaugurated the National Highway from Matabari to Sabroom in Udaipur, Tripura today (June 7, 201 ...
माझ्यारखी वेळ कोणत्या शिवसैनिकावर येऊ नये –अनंत गीते
औरंगाबाद - माझ्यावर आली तशी वेळ कोणत्या शिवसैनिकावर येऊ नये, असं काम करण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री अनंत गीतेंनी केलं आहे. ते शिवसेनेच्या औरंगाबाद शाख ...
एसटी कर्मचा-यांच्या एका दिवसाच्या संपामुळे 15 कोटींचं नुकसान !
मुंबई – एसटी कर्माचा-यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. या अघोषित संपामुळे एसटीचा सुमारे १५ कोटी रुपयांचा म ...
उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषदेचा निकाल सोमवारी !
बीड - उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणुकीच्या निकालाची तारीख जाहीर झाली असून येत्या सोमवारी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. न्यायालयीन प्रक्रिय ...
भेट आणि मन की बात, शाह-उद्धव भेटीवर राज ठाकरेंचं व्यंगचित्र !
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर आणखी एक व्यंगचित्र काढलं आहे. या व्यंगचित्राला भेट आणि मन की बात असं टायटल त ...
समीर भुजबळ बाहेर येताच छगन भुजबळांनी दिली ‘ही’ गर्जना !
मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तरुंगात असलेल्या समीर भूजबळ यांची काळ जामीनावर सुटका झाली आहे.समीर भुजबळ हे 27 महिने तुरुंगात होते. छगन भुजबळा ...
मुख्यमंत्र्यांना धमकीचं पत्र, सुरक्षेत वाढ !
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी धमकीचं पत्र पाठवलं आहे. मंत्रालयात एक निनावी पत्र आले असून त्यात मुख्यमंत्री आ णि त्यांच्या क ...