Category: आपली मुंबई
‘या’ आमदारानं सोडला काँग्रेसचा हात, युतीचा प्रचार करणार!
मुंबई - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून मुंबईतील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे युतीचा प्रचार करण्याच्या तयारीत आहेत. काँग् ...
काँग्रेस आमदार अब्दुल सत्तारांचा ‘या’ अपक्ष उमेदवाराला पाठिंबा!
औरंगाबाद - औरंगाबादचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार आणि शिवसेना बंडखोर नेते हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर क ...
आमचं सरकार आलं तर कोणत्याही अटी न ठेवता संपूर्ण कर्जमाफी देऊ – शरद पवार
बुलढाणा - शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यास हे भाजप सरकार जबाबदार असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पुलवामा येथे हल्ल् ...
उर्मिला मातोंडकर यांच्या सभेदरम्यान भाजपा समर्थकांचा गोंधळ, भाजपानेच गुंड पाठवल्याचा आरोप!
मुंबई - उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी बोरिवली येथे प्रचारसभा घेतली. यावेळी भाजपा समर्थकांनी गोंधळ घातला होता. भ ...
यापुढे मला असं बोलू नका, शरद पवारांची अमरसिंह पंडित यांना ताकीद !
बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांना ताकीद दिली आहे. तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात ...
“शिवसेनेच्या ‘त्या’ 21 आमदारात मी एक होतो, तोच माझा मूर्खपणा !’
मुंबई - शिवसेनेचे माजी आमदार आणि एकेकाळी कट्टर राणे समर्थक असलेले सिंधुदर्गातील शंकर कांबळी यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केला आहे. माझं राज ...
या वयात हे असं वागणं बरं नव्हे, नरेंद्र मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर !
पंढरपूर - या वयात असं वागणं बरं नव्हे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवा ...
प्रियंका गांधी निवडणुकीच्या मैदानात, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक !
नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वीच राजकारणात सक्रिय झालेल्या काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी आता निवडणुकीच्या मैदानात उत ...
माढ्यात राष्ट्रवादीचा नवा डाव, भाजपचा हा बडा नेता गळाला!
माढा - माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं भाजपला आणखी मोठा धक्का दिला आहे. माळशिरस तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पा ...
ही निवडणूक मोदी लाटेत होरपळलेल्या शेतकरी,गरीब,कामगारांच्या स्वाभिमानाची लढाई – धनंजय मुंडे
बार्शी - दुष्काळाच्या चटक्यांपेक्षा जास्त चटके मोदी सरकारच्या काळात नागरिकांना सहन करावे लागत आहेत. आणि जाचक त्रासाला कंटाळलेल्या जनतेला यातून सुटका ह ...