Category: आपली मुंबई
इतका यु टर्न बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला शोभत नाही – राजू शेट्टी
सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पत्रप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. माझ्यावर टीका करण्याचा ...
देशातील सर्व राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश!
नवी दिल्ली - देशभरातील सर्व राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. निवडणूक बॉण्ड्सच्या माध्यमांतून मिळणाऱ्या देणग्यांची माहिती ...
भाषण सुरु असताना भाजप नेत्यानं दिलेली ‘ती’ चिठ्ठी वाचून, खासदार दिलीप गांधींचे डोळे पाणावले !
अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज अहमदनगर येथे पार पडली. या सभेदरम्यान भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना अश्रू अनावर झाले असल ...
विखे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर, चुलते म्हणतात “सुजय विखेंना पाडणे माझे लक्ष्य !”
अहमदनगर - लोकसभा निवडणुकीसाठी राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सुजय विखे यांना भाजपनं याठिकाणी उमेदवारीही जाहीर के ...
राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये जाणार का?, सुजय विखेंचं स्पष्टीकरण!
मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत त्याचे चिरं ...
विदर्भातील मतदानावेळी ईव्हीएमसंदर्भात शेकडो तक्रारी!
मुंबई - लोकसभेच्या सात जागांसाठी विदर्भात पार पडलेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावरून ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. महाराष्ट्र प्रदे ...
पहिल्या टप्प्यात सरासरी 55 टक्के मतदान !
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात शांततेत मतदान पार पडलं. आज सकाळी ७ वाजेपासून शांततेत मतदानास सुरूवात झाली होती ...
शरद पवारांच्या ‘त्या’ राजकीय शिष्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मैदानात!
मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय शिष्यासाठी राष्ट्रवादीचे तळागाळातील कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. हे राजकीय शिष्य म्हणजे काँग ...
नितीन गडकरींच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’चा शिक्का !
नागपूर - विदर्भातील 7 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. गडचिरोली वगळता सर्व मतदारसंघात शांततेत मतदान पार पडत आहे. नागपुरातही मतदान प्रक्रिया ...
लोकसभा निवडणूक पहिला टप्पा: सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १३.७५ टक्के मतदान !
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून शांततेत मतदानास सुरूवात झाली. सकाळी ७ ते ११ या कालावधीत सरा ...