Category: आपली मुंबई
मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण, भाजप नेत्यांचा विधीमंडळाबाहेर जल्लोष !
मुंबई – मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांनी विधीमंडळाबाहेर जल्लोष केला आहे. ...
आम्ही तुमच्याकडूनच राजकारण शिकलो, अजित पवारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं उत्तर!
मुंबई - आम्ही तुमच्याकडूनच राजकारण शिकलो असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटीलयांनी केलं आहे. विधानसभेत अजित पवारांच्या प्रश्नावर बोलत असताना चंद्रकांत प ...
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातील आजचा दिवस महत्त्वाचा !
मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातील आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. सरकारतर्फे आज विधानसभेत मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी विधेयक मा ...
सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणीत, लोकमंगलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश !
मुंबई - सहकार मंत्री सुभाष देशमुख अडचणीत सापडले आहेत. सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या लोकमंगल संस्थेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले ...
काँग्रेसच्या नेत्यानं गावक-यांसमोर घासलं नाक !
नवी दिल्ली - काँग्रेसच्या नेत्यानं गावक-यांसमोर नाक घासलं असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना राजस्थानमधल्या डूंगरपुरच्या सागवाडामध्ये घडली आहे. या ने ...
लोणीकरांना मोदी सॅटेलाइट, जाणकरांना जनावरांसोबतचा स्लेफी, चंद्रकांत पाटलांना बोन्डअळीवरून धनंजय मुंडेंनी काढला चिमटा !
मुंबई - दुष्काळ हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी झाले असा आरोप करत कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचा दुष्काळाबाबत अभ्यास कमी पडला असेल अशी ...
राष्ट्रवादीला धक्का, माजी खासदाराच्या चिरंजीवाचा शिवसेनेत प्रवेश !
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला असून माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. धैर् ...
स्वाभिमानी एक्सप्रेस दिल्लीला रवाना, स्वखर्चाने शेतकरी निघाले दिल्लीतल्या घेराव आंदोलनाला !
सांगली - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी , सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा बेस पूर्ववत ९.५ टक्के करावा या आणि इतर मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी स ...
नवी मुंबईचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या – अबू आझमी
मुंबई – समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नवी मुंबईचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली आहे. तसेच ठाणे शहराला जिजामातांचे ...
दगडूशेठ गणपतीसमोर पंचवीस हजार महिलांनी अथर्व शिर्ष पठण केलं पण…भुजबळांनी व्यक्त केली खंत!
मुंबई - कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. पण दगडूशेठ गणपतीसमोर पंचवीस हजार महिलांनी अथर्व शिर्ष पठण केलं. तोंडपाठ करुन म्हटलं. आंनदाची बाब आहे. मात्र य ...