Category: आपली मुंबई
नोटबंदी अपयशी ठरल्याची मोदी सरकारची कबुली !
नवी दिल्ली- भाजप सरकारनं केलेल्या नोटबंदीवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. परंतु ही नोटबंदी अयपशी ठरली असल्याची कबुली आता खुद्द मोदी सरकारनंच दिली आ ...
कोकणात नारायण राणे आणि राष्ट्रवादीमध्ये होणार आघाडी ?
मुंबई – आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सोबत घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या असल्याची माहिती सूत्रांनी ...
उद्धव ठाकरे यांना अयोध्या दौ-याआधीच धक्का !
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येच्या दौ-यावर जाणार आहेत. परंतु यापूर्वीच ठाकरे यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्का दिला आहे. या दौ-याद ...
…त्यामुळे सुषमा स्वराज यांनी मैदान सोडले, पी. चिदंबरम यांचा गंभीर आरोप !
नवी दिल्ली - आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतला आहे. प्रकृती ठीक नसल ...
भाजप, राष्ट्रवादीला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांसह ‘या’ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !
मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नेते व एन्काउंटर फेम माजी पो ...
अनिल गोटेंचा बंड कायम, भाजप विरुद्ध भाजप असा सामना रंगणार !
धुळे – धुळ्यातील भाजप आमदार अनिल गोटे यांचा बंड कायम असून स्वाभिमानी भाजप आणि लोकसंग्रामच्या नावाने महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर ...
धनंजय मुंडे यांचा दुष्काळ आणि आरक्षणावर स्थगन प्रस्ताव !
मुंबई – राज्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम नाही. हातचं पीक गेलं. शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल करतानाच शेतकरी आपले सरण रचून आत्महत्या करत ...
20 हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या हे कशाचे लक्षण ? -धनंजय मुंडे
मुंबई - चालु हिवाळी अधिवेशनात 20 हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या मांडुन युती सरकारने नवा विक्रम केला असल्याचे उपरोधीत टीका विधानपरिषदेचे विरोधी पक ...
अधिवेशनाचा कालावधी वाढवा, विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट !
मुंबई – हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस चांगलाच गाजला आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. सभागृहात ...
आशिष देशमुख यांचं जयंत पाटलांना पत्र, भाजप-शिवसेना सरकारवर गंभीर आरोप !
मुंबई - भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी राज्य ...