Category: आपली मुंबई
आमदार अनिल गोटेंनी दोन अटींवर राजीनामा घेतला मागे !
मुंबई- पक्षावर नाराज असलेले भाजपचे धुळ्यातील आमदार अनिल गोटे यांनी आज राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. परंतु गोटे यांनी नरमाईची भूमिका घेतली अ ...
विधिमंडळ परिसरात शिवसेनेचे आमदार आक्रमक, मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन घोषणाबाजी !
मुंबई - विधिमंडळ परिसरात शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले असून आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन घोषणाबाजी करण्यात आली आहे. ...
विधानसभा, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मराठा समाजाच्या पक्षाची मोठी घोषणा !
मुंबई - आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मराठा समाजानं काही दिवसांपूर्वीच स्थापन केलेल्या महाराष्ट्र क्रांती सेना पक्षानं मोठी घोषण केली ...
पुणे पोलीस मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करतायत – सचिन सावंत
मुंबई - भीमा कोरेगाव दंगलीशी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांनी चालवले ...
विधान परिषदेत पहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ !
मुंबई – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आजच्या पहिल्याच दिवशी राज्यातील विविध प्रश्नांवर विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला आहे. ...
शेतक-यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी ! VIDEO
मुंबई - हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली आहे. ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोके वर ...
मुंबई – माहुल प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या हिवाळी अधिवेशनात मांडणार, नसीम खान यांचं आश्वासन
संजय पाटील
मुंबई - माहुलमधील प्रकल्पग्रस्तांच कुर्ल्यातील एचडीआयएल येथे पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन राज्य सरकारने गेल्या सोमवारी मंत्रालयात झ ...
सरकार ज्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देऊ पाहत आहे त्यात “हे” आहेत धोके – विखे पाटील
मुंबई - राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी मान्य करून सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रवर्गाच्या माध् ...
विरोधकांची पोस्टरबाजी, आमीर खानच्या जागी फडणवीस तर अमिताभच्या जागी उद्धव ठाकरे !
मुंबई – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यावेळी विरोधकांनी आग ...
शेतकऱ्यांच्या जीवनात विष कालवण्याचे काम करणा-या सरकारचा चहा कसा घ्यायचा ? – धनंजय मुंडे
मुंबई - चार वर्षांत फडणवीस सरकारने राज्यातील जनतेला ठगवायचे काम केले आहे. जनतेला फसवणारे हे महाराष्ट्रातील ठग ऑफ महाराष्ट्र आहेत. शेतकऱ्यांच्या जीवना ...