Category: आपली मुंबई
पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर मिलिंद नार्वेकरांची शक्तीप्रदर्शनाची गाडी सुसाट !
मुंबई - पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या शक्तीप्रदर्शनाची गाडी सुसाट चालू असल्याचं दिसत आहे. मि ...
“ठाकरे साहेब राम मंदिर तुमच्याकडून होणार नाही, निदान केसरकरसारख्या रावणांचा बंदोबस्त तरी करा !”
मुंबई - गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे. ठाकरे साहेब ते राम मंदिर तुमच्या कडून होणार नाही पण निदान केसरकरसारख्या तुमच्या ...
गद्दाराला माफी नाही, जेम्स लेन प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड यांचा दिलीप येळगावकरांवर हल्लाबोल !
मुंबई - जेम्स लेन प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड यांनी दिलीप येळगावकरांवर हल्लाबोल केला आहे. गद्दाराला माफी नाही असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. याबाबतचा व् ...
पालघर, उस्मानाबादमध्ये ‘काऊ क्लब’ उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करा – महादेव जानकर
मुंबई - पालघर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ‘काऊ क्लब’ स्थापन करण्यासाठी आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलावीत. यामुळे पालघरमधील आदिवासी समाजाच्या विकासाला च ...
दिवाळीच्या सणात केली जाणारी एस.टीची भाढेवाढ रद्द करा –धनंजय मुंडे
मुंबई - दिवाळीच्या सणात केली जाणारी एस.टीची भाढेवाढ रद्द करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राज्यात अभूतपूर्व द ...
….तर 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील – धनंजय मुंडे
औरंगाबाद – विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. डॉ. ए.पी.जे. कलाम हे 2020 साली भारत महासत्ता होण्याचे ...
प्लास्टिक बंदीबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय !
मुंबई - प्लास्टिक बंदीबाबत राज्य शासनानं मोठा निर्णय घेतला असून प्लास्टिकविरोधात पर्यावरण खात्याने आता कडक पावलं उचलली आहेत. यापुढे प्लास्टिक पिशवी द ...
मी पवारांचा लाडका आहे, म्हणून मला भीती वाटते कधी काय होईल – उदयनराजे
मुंबई – साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही भाजप मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर उदयनाराजे यांनी पत्रकार परि ...
मराठवाड्याच्या दुष्काळावर बोलत नाहीत, स्वप्न मात्र जोरात पाहतात – अजित पवार
औरंगाबाद - आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं संविधान बचाव मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोर ...
दुष्काळाबाबत 31 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकार निर्णय घेणार – मुख्यमंत्री
मुंबई – राज्याला यावर्षीही दुष्काळाच्या जोरदार झळा बसत आहेत. मराठवाडा, विदर्भात पाऊस कमी पडल्यामुळे अनेक शेतक-यांचं मोठ नुकसान झालं आहे. या विभागांमध् ...