‘शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं’, भाजपला घरचा आहेर!  

‘शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं’, भाजपला घरचा आहेर!  

नागपूर – भाजप खासदार नाना पटोले यांनी स्वपक्षावरच पुन्हा तोफ डागली आहे.‘शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे. भाजप अप्रामाणिक आहे, भाजप ने माझ्या भानगडीत पडू नये,’ अशी शब्दात भाजप खासदार नाना पटोले यांनी भाजपाला घराचा आहेर दिला.  

‘भाजपने मला बोलावले, मी भाजपच्या दारात गेलो नाही, अडवाणी यांची कदर भाजपने केली नाही तर माझी काय करणार.’ असेही पटोले म्हणाले.

COMMENTS