“शेतकरी सन्मान योजना नसून ही तर शेतकरी अपमान योजना”

“शेतकरी सन्मान योजना नसून ही तर शेतकरी अपमान योजना”

शेतकरी कर्जमाफी योजनेचा शासनाने पोरखेळ केला असुन हि शेतकरी सन्मान योजना नसून शेतकरी अपमान योजना आहे. अशी घणाघाती टिका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत केली.

राज्य व केंद्र शासनाने शेतक-यावर अन्याय केला असून सध्या सोयाबिण व कडधान्यांना दर नाहीत देशभरातील 180 शेतकरी संघटना अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून 20 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे हिवाळि अधिवेशनच्या वेळी समांतर अधिवेशन भरवणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिली.

COMMENTS