हार्दिक पटेलने काँग्रेसमोर काय ठेवल्या आहेत अटी ?

 हार्दिक पटेलने काँग्रेसमोर काय ठेवल्या आहेत अटी ?

गुजरातमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल हा काँग्रेसला मदत करणार असल्याची चर्चा आहेत. मात्र त्यासाठी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसपुढे काही अटी ठेवल्याचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार सत्तेवर आल्यास पाटीदार समाजाचा नोकरी आणि शैक्षणीक क्षेत्रामध्ये 20 टक्के राखीव जागा ठेवाव्याती अशी अट घातली असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच ज्या मतदारसंघात पाटीदार समाजाची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी पाटीदार समाजाचे उमेदवार द्यावेत अशी मागणीही पटेल यांनी केली आहे. आता काँग्रेस या मागण्यांवर काय भूमिका घेते त्यावर पुढील राजकीय समिकरणे अवलंबून आहेत.

COMMENTS