जळगाव – मातंग समाजातील मुले मारहाण प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया !

जळगाव – मातंग समाजातील मुले मारहाण प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया !

ठाणे – जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मातंग समाजाच्या तीन मुलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. विहीरत का पोहलात म्हणून नग्न धिंड काढून त्यांना बेल्टने मारहाण करण्यात आली आहे. विहीराचा मालक आणि त्यांच्या नोकराने ही माराहण केली आहे. रविवारी ही घटना घडली. मात्र याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

विविध सामजिक आणि राजकीय स्तऱातून याचा तीव्र निषेध केला जात आहे. माणुस्कीला काळिफा फासल्याची प्रतिक्रिया असल्याचं सर्वत्र उमटत आहेत. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं आज गावात जाऊन पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. नेमकं आव्हाड काय म्हणाले ते पाहूया…..

COMMENTS