मनसेचं पत्र, सरकारने कबड्डी स्पर्धेचे नाव बदलले

मनसेचं पत्र, सरकारने कबड्डी स्पर्धेचे नाव बदलले

अहमदनगर – अहमदनगरला कर्जत तालुक्यात 27 डिसेंबरपासून 1 जानेवारीपर्यंत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी या नावाने या स्पर्धा होणार होत्या. मात्र, स्पर्धेच्या नावात ‘छत्रपती शिवाजी’ असा एकेरी उल्लेख होता.

मनसेने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंकडे पत्र व्यवहार केला होता. या संदर्भात सरकारने सुधारीत अध्यादेश काढून सुधारणा केली आहे.

 

COMMENTS