देशासाठी ‘हे’ धोक्याचे संकेत –राज ठाकरे

देशासाठी ‘हे’ धोक्याचे संकेत –राज ठाकरे

मुंबई – आपल्या देशात अराजकता माजली असून सरकार सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांवर न्याय मागण्याची वेळ आली असून हे धोक्याचे संकेत असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्य़क्त केली होती. यावर बोलताना राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा विषय गंभीर असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. अडीच माणसंच देश चालवत असून ही घटना धक्कादायक असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS