Category: आपली मुंबई
मोदींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, 27 जणांना नोटीस
मुंबई - मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 27 तरुणांना नोटीस पाठवली आहे. फेसबुकवरील ‘देव गायकवाड’ फेक अकाऊंट प्रकरणी नोंद गुन्ह्याच्या तपासासाठी आणि पंतप्र ...
भगवानगडाचा राजकीय वापर कधीही केला नाही – पंकजा मुंडे
भगवानगड हा विषया आमच्या भावनेचा विषय आहे, जीव की प्राण आहे, अनेक वर्षे मी जात आहे. माझी अपार श्रद्धा भगवानबाबा यांच्या गादीवर आहे. भगवान गडचा राजकीय व ...
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धोरणामध्ये बदल करणार – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई - राज्य शासनाचे गृहनिर्माण धोरण गुंतवणुकदारांसाठी पुरक असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धोरणामध्ये बदल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणव ...
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ – सुधीर मुनगंटीवार
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याचा दर १३२ वरून १३६ इतका करण्यात आला असून यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभा ...
नारायण राणेंची काँग्रेसला सोडचिठ्ठीनंतर काय म्हणाले अशोक चव्हाण?
नारायण राणे यांनी काँग्रेसला आज सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पुढील वाटचालीसाठी राणे यांना शुभेच्छा दिल्यात. 'राणे काँग्रेसमधून बाहेर पडल्याच ...
राज ठाकरे स्वतःच फुटबॉल आहे; नारायण राणे यांचे राज ठाकरेना जोरदार प्रतिउत्तर
मुंबई - ‘तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो, असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत ...
पुढील वाटचालीस राणेंना काँग्रेसच्या शुभेच्छा !
नारायण राणेंना काँग्रेस सोडू नये यासाठी मी स्वतःहा प्रयत्न केले. मात्र आता त्यांनी राजीनामा दिला आहे. पक्ष सोडल्यामुळेच ते आता काँग्रेसवर काहीही टिका ...
ब्रेकिंग न्यूज – नारायण राणेंनी काँग्रेस सोडली, आमदारकीचाही राजीनामा !
कुडाळ – ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसंच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. काँग्रेसनं 2005 साली दिलेलं ...
दाऊद आणि केंद्र सरकारची सेटलमेंट – राज ठाकरे
मुंबई -"दहशतवादी दाऊद इब्राहीम याला भारतात येऊन मरायचे आहे. यासाठी तो केंद्र सरकारसोबत सेटलमेंट करतोय", असा खळबळजनक गौप्यस्फोट महाराष्ट्र नवनिर्माण से ...
साखर उद्योगासंबंधीचे परवाने, मान्यता ऑनलाईन करा – मुख्यमंत्री फडणवीस
राज्यात सन 2017-18 चा ऊस गाळप हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास मंत्री समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली तसेच साखर उद्योगासंबंधीचे सर्व पर ...