अशोक चव्हाण यांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र !

अशोक चव्हाण यांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र !

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहले आहे. पत्रकार राजदीप सरदेसाई आणि रविश कुमार यांना सोशल मिडीयाच्या माध्यामातून धमक्या येत आहे. या संदर्भात राजदीप सरदेसाई आणि रविश कुमार यांना सुरक्षा देण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.

 

COMMENTS