कल्याण – मलंगगड रस्ता शेतक-यांनी रोखला

कल्याण – मलंगगड रस्ता शेतक-यांनी रोखला

कल्याण – राज्यात मुंबई नागपूर महामार्गाच्या जमीन संपादनावरुन जोरदार वाद सुरू असताना आता नेवळीमध्येही विमानतळाच्या जमीन संपादनावरुन शेतकरी उग्र आंदोलन करत आहेत. नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमीनी संपादित केल्याचा आरोप करत परिसरातील शेतक-यांनी त्याविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे.  आपल्या मालकीच्या जमीनीवर पेरणी करण्यास सरकारने बंदी घातल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी टायर जाळून मलंगगडाकडे जाणारी वाहतूक रोखली आहे.

COMMENTS