कांद्याचे भाव पाडण्यासाठी आयकर विभागाचे कांदा व्यापाऱ्यावर छापे, बच्चू कडू यांचा केंद्र सरकारवर आरोप

कांद्याचे भाव पाडण्यासाठी आयकर विभागाचे कांदा व्यापाऱ्यावर छापे, बच्चू कडू यांचा केंद्र सरकारवर आरोप

कांद्याचे भाव पाडण्यासाठी आयकर विभागाने कांदा व्यापाऱ्यावर छापे टाकले आहे. असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर केला आहे. आयकर विभागाच्या कारवाईनंतर कांद्याचे भाव गडगडले आहेत. मुंबई आणि दिल्लीत कांदा स्वस्त मिळावा म्हणून व्यापाऱ्यावर छापे टाकण्यात आले. बुलेट ट्रेन आणि समृद्ध महामार्गमुळे कर्जमाफी मिळत नाही .सरकार शेतकऱ्यांना फसवत आहेत असा आरोप ही त्यांनी केला.

COMMENTS