दानवेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्याची चुपीच

दानवेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्याची चुपीच

उस्मानाबाद – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन बाळगले आहे. दानवेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नाला बगल देणेच पसंत केले आहे.

मुख्यमंत्री आज(दि.13) उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना पत्रकारांनी दानवेंच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र याकडे दुर्लक्ष करत मुख्यमंत्री पुढे निघून गेले.

 

COMMENTS