मंत्रीपदासाठी मी 3 वर्षात कधीही भाजपकडे गेलो नाही – राजू शेट्टी

मंत्रीपदासाठी मी 3 वर्षात कधीही भाजपकडे गेलो नाही – राजू शेट्टी

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये खासदार राजू शेट्टी यांचा ही मंत्रीमंडळात समावेश करण्यात येणार आहे, असे बोलले जात होेते. यावर खा. राजू शेट्टी यांनी इनकार केला आहे. यावर प्रतिक्रीया देताना राजू शेट्टी  म्हणाले की, ‘मंत्रीपदासाठी मी 3 वर्षात कधीही भाजपकडे गेलो नाही. शेतक-यांसाठी नेहमी काम करत राहणार असून.  मला कोणते ही मंत्रीपद नको.’ असे राजू शेट्टी म्हणाले आहे.

 

 

COMMENTS