‘मन की बात काय करता ?  गन की बात करा !’

‘मन की बात काय करता ?  गन की बात करा !’

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. काश्मिर प्रश्नावरुन पंतप्रधानांवर जोरदार टीका केलीय. काश्मिर पेटलेला आहे. जवानांची मुंडकी छाटली जात आहेत.  आणि पंतप्रधान मात्र गप्प आहेत. ते अजूनही मन की बात  करत आहेत. त्याऐवजी आता पाकिस्तानशी गन की बात करा असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी पंप्रधानांना दिलाय. पाकिस्तानच्या लष्कराच्या हल्ल्यात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. पाकिस्ताने जवानांची हत्याच केली नाही तर त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली. यावरुन देशभरता संतापाचं वातारण आहे.

COMMENTS